श्री क्षेत्र पार्वतीपूर - एक पवित्र देवभूमी
"श्रीरामवरदायिनी" देवीचे निवासस्थान असलेले पार्वतीपूर हे एक प्राचीन व पवित्र क्षेत्र आहे, ज्याचा उल्लेख रामायण व महाभारत युगाशी संबंधित आहे.
इतिहास व उत्पत्ती
पार्वतीपूर या गावाचा इतिहास प्रभू श्रीरामचंद्रांपर्यंत पोहोचतो. रामांनी आदिशक्ती पार्वतीचे मूळ रूप ओळखून तिची पूजा केली आणि स्वतःच्या हस्ते तिची स्थापना केली. तेव्हापासून देवी पार्वती ‘श्रीरामवरदायिनी’ या रूपात पूजली जाते.
गावाचे नाव “पार्वतीपूर” हे ‘पार’ आणि ‘पूर’ या दोन शब्दांपासून तयार झाले असून, कालांतराने ते “पार” या संक्षिप्त नावाने ओळखले जाऊ लागले.
महाभारत काळाशी नाते
द्वापार युगाच्या अखेरीस, पांडव अज्ञातवासात असताना वाई (तेव्हाची विराट नगरी) येथे राहत होते. नंतर त्यांनी महाबळेश्वरात दर्शन घेतले आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून पार्वतीपूर परिसरात आगमन केले.
देवी श्रीरामवरदायिनीचे दर्शन घेताच त्यांनी देवीची स्तुती केली:
“जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी ।
मूलस्फूर्तीप्रणवरुपिणी ।
ब्रह्मानंद पददायिनी ।।”
भीमाची कोपरखळी व पांडवाचे टाके
पांडवदरी – पर्वत फोडून तयार केलेला मार्ग
रामायण काळातील पार्वतीपूर
आपले स्वागत आहे!